Friday, January 22, 2021

नेताजी सुभाष चंद्र बोस

 

नेताजी सुभाष चंद्र बोस 

( विनम्र अभिवादन )

    हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी  सुद्धा म्हटले जाते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिंद चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. त्यांनी "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" असे भारताला आवाहन दिले.

    नेताजी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील स्रोत महत्त्वपूर्ण आहेत. 


पुस्तकं 














लेख 



व्हिडिओ 






इतर संदर्भ स्रोत 






संशोधन






No comments:

Post a Comment